नवनाथ कुंभार सांगतायत अत्री महर्षींनी म्हटले की गाव ब्राह्मणाला शोधून काढा. त्याला इतिहास विचारा तो सांगेल तेच आमचे मत असेल. काटेबारस गावात बाभळीच्या बिछान्यावर पळत येऊन उडी मारतात.त्या वेळी यात्रा असते. या परंपरेचा इतिहास व जीर्णोद्दार करायचे काम महर्षी अत्री व माता अनुसूया यांचे आदेश मिळवून आज मंदीर, व स्टेडीयम बांधून तयार आहे... तीर्थक्षेत्राचे क वर्ग मिळवाय नवनाथ कुंभार या व्यक्तीमधे 9 नाथांचा अंश आहे... असे आम्ही गावकरी मानतो.
0 Comments
Leave a Reply. |
Archives
February 2017
AuthorIntroduction Categories |