अत्री महर्षी म्हणाले , आज 5 प्रश्म विचारायचे बंधन मी सैल करून यांना हवे तितके प्रश्न विचारायची मुभा देतो. मात्र त्या आधी ते दुरून आलेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाडी वाचकाने करावी.
तालुका पुरंदर गुळूंचेचे रहिवासी नवनाथ कुंभार, सांगतायत दिवाळी नंतर तुळशी विवाहाच्या दिवशी गाव करी अकरा दिवस उपवास करून देवता प्रसन्न करून घेतात. आमच्या गावातील मंदिरा समोर बाभळीचे काटे पसरून त्यावर उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. अत्री महर्षी म्हणाले , आज 5 प्रश्म विचारायचे बंधन मी सैल करून यांना हवे तितके प्रश्न विचारायची मुभा देतो. मात्र त्या आधी ते दुरून आलेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाडी वाचकाने करावी. नवनाथ म्हणतात की महर्षींनी मला पट्टतील आदेशानुसार नाडीवाचकांनी मंत्रून दिलेला यंत्र तावीज मिळेल. त्याप्रमाणे 2004 डिसेंबर ला पहिले अपत्य झाले. महर्षींनी खर्चिक उपाय न सांगता मला मार्गदर्शन केले. यानंतर वैयक्तिक भविष्याचा उपयोग सार्वजनिक , सामाजिक कार्याला उपयोग करावा असे वाटू लागले...
0 Comments
Leave a Reply. |
Archives
February 2017
AuthorIntroduction Categories |